अतिवृष्टी
राज्य 

राज्याच्या त्रिमूर्तीपैकी कोणी बनिया नाही तरी त्यापेक्षा कमीही नाही

राज्याच्या त्रिमूर्तीपैकी कोणी बनिया नाही तरी त्यापेक्षा कमीही नाही शिर्डी: प्रतिनिधी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी कोणीही बनियान. मात्र, पाठपुराव्याच्या बाबतीत कोणीही बनियापेक्षा कमी देखील नाही, अशी टिप्पणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे संकटात असलेल्या राज्याच्या स्थितीबाबत...
Read More...
राज्य 

शहा, फडणवीस, शिंदे व अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा

शहा, फडणवीस, शिंदे व अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा शिर्डी: प्रतिनिधी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची रात्री उशिरापर्यंत तब्बल पाऊण तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे राज्यात झालेले नुकसान आणि तातडीची मदत या विषयांवर चर्चा झाली.  अमित शहा...
Read More...
राज्य 

आणखी महिनाभर पाऊस सोडणार नाही पिच्छा

आणखी महिनाभर पाऊस सोडणार नाही पिच्छा पुणे: प्रतिनिधी ऑक्टोबरला सुरुवात होऊन देखील माननच्या पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली नाही. ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पर्जन्यमान अधिक राहील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.  या वर्षी जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे महाराष्ट्राला संकटात...
Read More...
राज्य 

निकषांचा अडथळा दूर करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

निकषांचा अडथळा दूर करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पूरस्थितीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वार्षिक योजना निधीतून मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईतून आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.  आत्तापर्यंत वार्षिक...
Read More...
राज्य 

लेकरांना सावरण्यासाठी धावली पंढरीची विठाई

लेकरांना सावरण्यासाठी धावली पंढरीची विठाई सोलापूर: प्रतिनिधी राज्यावर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचे संकट आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष...
Read More...
राज्य 

... आता आली त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ

... आता आली त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ मुंबई: प्रतिनिधी  ज्यावेळी कृती करण्याची आवश्यकता होती त्यावेळी घरात बसून राहिलात. आता त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करा आणि त्यासाठी खर्च होणारे लाखो रुपये संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्या, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव...
Read More...
राज्य 

'क्रिकेट सामन्याची तयारी करण्यापेक्षा मदत कार्याचा आढावा घ्या'

'क्रिकेट सामन्याची तयारी करण्यापेक्षा मदत कार्याचा आढावा घ्या' मुंबई: प्रतिनिधी  अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने मोठा विनाश ओढवून सुद्धा अजून पाऊस सुरूच आहे. लोक संकटात आहेत आणि सरकार क्रिकेटच्या सामन्याची तयारी करण्यात मग्न आहे. त्यापेक्षा पूरग्रस्त भागात जा आणि मदत कार्याचा आढावा घ्या, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार...
Read More...
राज्य 

राज्यभरात पावसाचा कहर

राज्यभरात पावसाचा कहर पुणे: प्रतिनिधी  मान्सूनच्या परतीची वेळ आली असून देखील राज्यभरात पावसाचा कहर सुरूच आहे. चार दिवस उघडीप दिल्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा कोसळायला सुरुवात झाली आहे.  मुंबई, ठाणे, पालघर, जालना आणि रायगड यांच्यासह पुणे, नाशिक...
Read More...
राज्य 

'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा'

'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा' मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याची वाताहत झाली असून त्यांना सावरण्यासाठी सरसकट संपूर्ण कर्जमुक्त करा आणि पंजाब सरकारप्रमाणे अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टर मदत करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'आम्ही त्यांच्या पाठीशी पण त्यांचा प्रपंच पोरासाठी...'

'आम्ही त्यांच्या पाठीशी पण त्यांचा प्रपंच पोरासाठी...' सोलापूर: प्रतिनिधी नैसर्गिक आपत्तीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांचा आपल्याच नेत्यांवरील संताप मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. आपत्तीच्या वेळी केलेला विलंब आणि आजपर्यंत केलेले दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांनी व्यक्त केलेली तीव्र प्रतिक्रिया पाहून शेतकरी नेते आणि भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना दौऱ्यातून काढता...
Read More...
राज्य 

'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन'

'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्याच्या बहुतेक भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीचे अभूतपूर्व संकट ओढवले असताना त्याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार जास्तीत जास्त मदत देईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत...
Read More...
राज्य 

पंचनाम्यासाठी स्वीकारणार मोबाईलवरील छायाचित्र

पंचनाम्यासाठी स्वीकारणार मोबाईलवरील छायाचित्र मुंबई प्रतिनिधी  दुर्गम ठिकाणी अतिवृष्टी अथवा पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करताना ड्रोन अथवा मोबाईलवर काढण्यात आलेली छायाचित्र ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थिती याला तोंड देण्यासाठी सहा महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत.  टंचाई काळातील...
Read More...

Advertisement