मुंबई
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'युती धर्म पाळण्याची जबाबदारी सर्वांनीच पार पाडावी"
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
युतीचे सरकार सत्तेवर असताना युतीधर्मा पाळण्याची जबाबदारी कुठल्या एका पक्षावर नसते तर सर्वच घटक पक्षांवर असते. याची जाणीव ठेवून सर्वांनीच युती धर्माचे पालन करावे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटातील मंत्र्यांचे कान टोचले.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर...
Read More...
प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण १४ व्या दिवशीही सुरू
Published On
By DN News Network
मुंबई / रमेश औताडे
सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या नागोठणे प्रकल्पातील कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण १४ व्या दिवशीही सुरू आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार...
Read More...
सार्वजनिक रुग्णालयांचे खासगीकरण थांबवा
Published On
By DN News Network
मुंबई, रमेश औताडे
मुंबईतील सार्वजनिक आरोग्यसेवा आणि रुग्णालयांचे खासगीकरण करण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांविरोधात आरोग्य कर्मचारी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिक संघटनांनी तीव्र आवाज उठवला आहे. या संघटनांनी एकत्र येऊन सार्वजनिक रुग्णालयांचे खासगीकरण थांबवण्याची आणि रिक्त पदांवर तातडीने नियमित भरती करण्याची...
Read More...
राज्यातील कुणबी समाजाचा एल्गार मोर्चा!
Published On
By DN News Network
मुंबई, रमेश औताडे
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई व विविध कुणबी समाजिक संघटना आयोजित विशाल कुणबी एल्गार मोर्चाचे आयोजन आझाद मैदानात गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या.
हैद्राबाद गॅझेटीअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी...
Read More...
मनमानी कारभारविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा!
Published On
By DN News Network
मुंबई / रमेश औताडे
सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर कारवाई करण्यात विलंब होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील चांडोली गावातील जमीन गट नं १२६ बाबत खेडच्या...
Read More...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही प्रचंड गोंधळाचे वातावरण
Published On
By DN News Network
मुंबई / रमेश औताडे
मुंबई : आझाद मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते आंदोलनकर्त्यांनी अक्षरशः फुल्ल केल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. गर्दीचा ताण वाढत चालल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
आझाद मैदानाकडे वाटचाल करणे अशक्य झाल्याने मोठ्या...
Read More...
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील
Published On
By DN News Network
मुंबई / रमेश औताडे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी आझाद मैदानात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर घोषणाबाजी, हालगीच्या ठेक्यांवरील नाच-गाणे आणि उत्साहाने दुमदुमून गेला.
सकाळपासूनच मुंबई व उपनगरातील रेल्वे, एस.टी., खासगी वाहनं, टेम्पो...
Read More...
मनोज जरांगे यांच्याविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची ऑनलाइन पोलिस तक्रार
Published On
By DN News Network
मुंबई / रमेश औताडे
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. जरांगे यांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करत सदावर्ते यांनी आंदोलने आणि हुल्लडबाजी यात फरक ओळखण्याची वेळ आल्याचे निवेदनात...
Read More...
जात पडताळणी समित्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
Published On
By DN News Network
मुंबई / रमेश औताडे
जात वैधता मिळत नसल्यामुळे अनेक मागासवगीॅय विद्यार्थी व्यवसायिक शिक्षण घेऊ शकत नाहीत. फक्त पदवीधर होवुन काही फायदा नाही. कारण शासनाकडे त्या प्रकारच्या नोकऱ्या नाहीत. व्यवसायिक शिक्षण घेतले तर स्वःत काहीतरी उद्योग करु शकतील. पण त्याचे नियोजन...
Read More...
डॉ. प्रल्हाद खंदारे यांचा हक्काच्या घरासाठी २० वर्ष संघर्ष
Published On
By DN News Network
मुंबई / रमेश औताडे
जगाची ओळख असलेल्या मुंबई शहरात घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न सर्वांचेच पूर्ण होत नाही. मात्र मागील २० वर्षापासून डॉ. प्रल्हाद खंदारे यांनी घरासाठी लढा सुरू ठेवला आहे. सरकारी बाबू मात्र त्यांना कागदी...
Read More...
हक्काचा न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा - सुगंधा कल्याणी
Published On
By DN News Network
मुंबई / रमेश औताडे
कोणताही न्याय मिळवायचा असेल तर ठोस पुरावे असल्याशिवाय न्याय मिळत नाही. त्यासाठी मी सर्व पुरावे गोळा करून न्याय मागण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे मला आता नक्की न्याय मिळणार. असा विश्वास सुगंधा कल्याणी यांनी पत्रकारांशी बोलताना...
Read More...
भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!
Published On
By DN News Network
पिंपरी, प्रतिनिधि
पावसाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू आणि नव-चर्चित तरुण आमदार श्री. अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती मा.राम शिंदे यांनी...
Read More...
