कोल्हापूर
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
पेठ वडगाव नगरपालिकेत राजकीय समीकरणे बदलणार
Published On
By DN News Network
पेठ वडगाव
आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेठ वडगाव शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गट-तटांमधील हालचालींनी नवीन समीकरणे आकार घेऊ लागली आहेत. विशेषतः माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी गेल्या काही दिवसांत शहरातील विविध भागात घेतलेल्या दौऱ्यांमुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली...
Read More...
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील सुमारे दीड लाख दावे मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित!
Published On
By Ashwini Khondre
कोल्हापूर : अश्विनी खोन्द्रे
कोल्हापूर जिल्ह्यात खंडपीठ सुरू व्हावं या मागणीसाठी अनेक वर्ष लढा उभा राहिला .मात्र प्रदीर्घकाळ हा संघर्ष केल्याशिवाय कोल्हापूरच्या पदरात विकासाचे दान पडत नाही हे अनेक वेळा दिसून आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठची मागणी सातत्याने लावून...
Read More...
परळी बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाबाबत जनसुनावणी संपन्न
Published On
By DN News Network
गगनबावडा : परळी ता.शाहुवाडी येथील बॉक्साईट (Baxite) प्रकल्पासाठी परळी पैकी मांडवकरवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विषयक जाहीर जन सुनावणी संपन्न झाली. श्री मल्हार मिनरल्स कंपनीच्या संमर्थनासाठी परळी भागातीलष वाड्या- वस्त्यावरील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जाहीर...
Read More...
कुरुंदवाड लॉजवर वेश्या व्यवसायाची चर्चा!
Published On
By DN News Network
शिरोळ, प्रतिनिधी
शिरोळ येथील दीपक मगदूम खून प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले असून तपासादरम्यान एका लॉज व्यवसायिकाचे नाव पुढे आले आहे. कुरुंदवाड येथील एका लॉजवर हे तरुण जाणार असल्याची माहिती समोर आली असून, सदर लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खमंग...
Read More...
'पाक काबूत काँग्रेसचा देशाला धोका'
Published On
By Shrikant Tilak
कोल्हापूर: प्रतिनिधी
भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला चांगला धडा शिकवला जाईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर द्वारे दाखवून दिले आहे. भारताला पाकव्याप्त काश्मीर पासून कोणताही धोका नाही. मात्र, पाक काबूत काँग्रेस पासून देशाला धोका आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More...
