बिहार विधानसभा निवडणूक
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'अमेरिकेला उचलावी लागणार भारताचीच तळी'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
सध्याच्या काळात टॅरीफच्या माध्यमातून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असले तरी देखील लवकरच अमेरिकेला भारताचीच तळी उचलण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा ज्येष्ठ भविष्यवेत्ते विनोद ठक्कर यांनी व्यक्त केला आहे.
ठक्कर हे अंत:प्रेरणा... '... तोपर्यंत विरोधक कायम मातीतच जाणार'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विरोधक जोपर्यंत आत्मपरीक्षण करून आपल्या चुका मान्य करत नाहीत, त्या दुरुस्त करत नाहीत तोपर्यंत ते कायम मातीतच जात राहणार, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या बिहार निवडणूक निकालाबाबत आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे.
जनतेच्या हिताच्या योजना... 'निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर, सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर आणली आहे. सत्ताधारी सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बिहार विधानसभा... 'बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची पुनरावृत्ती'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. मात्र, या निकालावर राऊत यांनी तीव्र आक्षेप... 'मोर्चापूर्वी राज ठाकरे यांना अटक करा'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मतदार यादीतील घोटाळ्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना अटक करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी... राजद, काँग्रेस महाआघाडीने एमआयएमला नाकारले
Published On
By Shrikant Tilak
पटना: वृत्तसंस्था
राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीत जातीय पक्षांना स्थान नसल्याचे सांगत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाला प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना धक्का बसला असून त्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा... 