मुंबई महापालिका निवडणूक
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
काँग्रेसने पुढे केला शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी या... निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला एका मागून एक धक्के बसत असून मागाठाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करून शिंदे गटाचा भगवा खांद्यावर घेतला आहे. महापालिका निवडणुकीत तब्बल 100 जागा लढवण्याची आपली तयारी... मनसेची एकशे पंचवीस जागा लढवण्यासाठी जय्यत तयारी
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमावायला सुरुवात केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 227 पैकी 125 जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी केली आहे.
परळ, लालबाग, दादर, माहीम, भांडुप, जोगेश्वरी अशा मराठी बहुल भागातील प्रभागांमध्ये मनसेची... ... अन्यथा मुंबईत आता दिसतोय तेवढ्या संख्येने दिसणारही नाही
Published On
By Shrikant Tilak
मुंबई : प्रतिनिधी
मतदानाच्या दरम्यान खरे मतदार सावध राहिले नाहीत तर बोगस मतांवर सत्ता प्रस्थापित होतील आणि आज आपण मुंबई जेवढे दिसतो आहोत तेवढे पुढील पाच वर्षात दिसणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना... एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या हातातले हत्यार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र किंवा मुंबईशी काही देणे घणे नाही. त्यांना मराठी माणसात फूट पाडायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही त्यांच्या हातातील हत्यारे आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत... युती जाहीर होण्याआधीच ठरले जागा वाटपाचे समीकरण
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात असून मुंबई महापालिकेसाठी या दोन्ही पक्षांचे जागा वाटपाचे समीकरण निश्चित झाल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
मुंबई महापालिका... 'आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी समाजावर अन्याय नको'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी.इतर मागास प्रवर्गाला मिळालेले आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुळातच कमी आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू केले तरीही मराठा समाजाला... चला, मुंबईत परिवर्तन घडवू या: मुंबईत भाजपचे फलक
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. 'चला, मुंबईत परिवर्तन घडवू या,' असे फलक शहरात जागोजागी उभारण्यात आले आहेत.
लवकरच राज्यात महापालिका निवडणुका होत आहेत. मुंबई महापालिका शिवसेना... अखेर नवाब मलिक अजित पवार गटात सक्रिय
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
दीर्घकाळ राजकीय विजनवास भोगल्यानंतर माजी मंत्री नबाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पुन्हा सक्रिय करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत मलिक यांच्यावर मुंबई महापालिका निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली... 'मुंबई महापालिका आपली होती आणि आपलीच राहील'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई महापालिका शिवसेनेची होती आणि ती आपल्या शिवसेने कडेच राहील, असा ठाम विश्वास ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. चोरून सत्ता हस्तगत केलेल्यांकडून न्यायाची अपेक्षा बाळगू नका, असा टोला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर... '... तर तुम्ही एकमेकांच्यात वाद का घालता?'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मी आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे जर तब्बल वीस वर्षानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतो तर तुम्ही एकमेकांच्यात वाद का घालता, असा सवाल करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना एकदिलाने महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश... 'महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्यात दुबे, चौबे हे कोणी नाहीत'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
खासदार निशिकांत दुबे यांच्या राज्यात नोकरी, धंदे नसल्यामुळे केवळ पैसे मिळवण्यासाठी दुबे महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांमध्ये एकही दुबे, चौबे नाहीत, असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
मतांच्या प्रमाणाची आकडेवारी... 