नुकसान भरपाई
राज्य 

'आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आखणार व्यापक धोरण'

'आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आखणार व्यापक धोरण' मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती जमा करण्याचे काम सुरू असून बाधित आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी व्यापक धोरण आखण्याचे काम सुरू असून त्या सदर्भात एक आठवड्यात महत्वपूर्ण घोषणा केली जाईल, अशी काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर...
Read More...
राज्य 

'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा'

'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा' मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याची वाताहत झाली असून त्यांना सावरण्यासाठी सरसकट संपूर्ण कर्जमुक्त करा आणि पंजाब सरकारप्रमाणे अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टर मदत करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'भाजपप्रमाणेच शेतकऱ्यांचेही संकटमोचक व्हा'

'भाजपप्रमाणेच शेतकऱ्यांचेही संकटमोचक व्हा' चंद्रपूर: प्रतिनिधी  ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून अनेकदा भूमिका बजावली आहे, त्याचप्रमाणे एकदा शेतकऱ्यांचे संकटमोचक व्हा, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला.  मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार अनेक मंत्री अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाच्या...
Read More...
राज्य 

'ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय...'

'ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय...' मुंबई: प्रतिनिधी  अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी योग्यच आहे. मात्र, त्यासाठी केंद्राचे आणि राज्याचे काही विशिष्ट निकष आहेत. त्याचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असे स्पष्टीकरण कृषी मंत्री दत्तात्रय...
Read More...
राज्य 

'पूरग्रस्त भागांना भेटी देऊन मदत कार्याचा आढावा घ्या'

'पूरग्रस्त भागांना भेटी देऊन मदत कार्याचा आढावा घ्या' मुंबई: प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती असून सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांना भेटी देऊन मदत कार्याचा आढावा घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना दिले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा...
Read More...
राज्य 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1339 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर मुंबई: प्रतिनिधी  जून महिन्यापासून आपर्यंत राज्यात सर्वत्र अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 139 कोटी 49 लाख 25 हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मदत व पुनर्वसन विभागाने या संबंधीचा शासन...
Read More...
राज्य 

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार नुकसान भरपाई

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार नुकसान भरपाई मुंबई: प्रतिनिधी  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केली आहे. अती पावसामुळे राज्यात तब्बल 70 लाख एकर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांबरोबरच माती देखील वाहून गेली...
Read More...
राज्य 

'आजवर दुष्काळ अनेक बघितले पण...'

'आजवर दुष्काळ अनेक बघितले पण...' मुंबई: प्रतिनिधी  आतापर्यंत अनेक दुष्काळ बघितले मात्र यावर्षी सारखा पाऊस आजपर्यंत कधीही बघितला नाही. अतिवृष्टीने शेतकरी देशोधडीला लागला असून त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे....
Read More...
देश-विदेश 

विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना टाटा देणार एक कोटी रुपये

विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना टाटा देणार एक कोटी रुपये अहमदाबाद: वृत्तसंस्था येथील मेघानीनगर येथे विमान इमारतीला धडकून झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना टाटा समूहाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याबरोबरच अपघातग्रस्त इमारतीच्या दुरुस्ती आणि डागडुजीचा खर्च देखील कंपनी उचलणार आहे.  सरदार वल्लभभाई पटेल...
Read More...
राज्य 

हजारोंच्या संख्येने धडकला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा

हजारोंच्या संख्येने धडकला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा पुणे : प्रतिनिधी  नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला. या पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने पूररग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी...
Read More...
राज्य 

'पूरग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्या'

'पूरग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्या' पुणे: प्रतिनिधी  नदीत पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे पाटील इस्टेट झोपड पट्टी वासियांच्या झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी या मागणीसाठी संविधान ग्रुप च्या वतीने पाटील इस्टेट रहिवाशांसह संविधान ग्रुपचे संस्थापक सचिन गजरमल  यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे...
Read More...
राज्य 

'अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत'

'अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत' मुंबई : प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी...
Read More...

Advertisement