बहिष्कार
राज्य 

शिंदे गटाच्या मंत्र्यांचा बहिष्कार नव्हता तर...

शिंदे गटाच्या मंत्र्यांचा बहिष्कार नव्हता तर... मुंबई: प्रतिनिधी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला नव्हता तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या कामात मग्न असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने ते या बैठकीला अनुपस्थित राहिले, अशा शब्दात आज घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीवर सर्वात करण्याचा प्रयत्न महसूल मंत्री...
Read More...
राज्य 

शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार

शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार मुंबई: प्रतिनिधी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिंदे गटातील सर्वच मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे. निधी वाटपावरून नाराजी असल्याच्या कारणाने शिंदे गटाचे मंत्री नाराज असल्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, असे सांगण्यात आले.  मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज...
Read More...
देश-विदेश 

'दिवसातून एकदा जेऊ पण आत्मनिर्भर राहू'

'दिवसातून एकदा जेऊ पण आत्मनिर्भर राहू' ढाका: वृत्तसंस्था  आम्हाला भारतीय उत्पादनांची आवश्यकता नाही. वेळ पडली तर एक वेळ जेवून पण आत्मनिर्भर राहू, अशी दर्पोक्ती करतानाच बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाचे सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची सूचना केली.  बांगलादेशात तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना...
Read More...
राज्य 

पीएचडी संशोधक विद्यार्थी बार्टीच्या सीईटी परीक्षेवर टाकणार बहिष्कार

पीएचडी संशोधक विद्यार्थी बार्टीच्या सीईटी परीक्षेवर टाकणार बहिष्कार पुणे: प्रतिनिधी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पीएचडी संशोधनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) कडून संशोधन कार्यासाठी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती(BANRF) देण्यात येते. त्याअनुषंगाने २०२२ मध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठामध्ये पीएचडीसाठी अधिकृत नोंदणी झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी बार्टीकडे अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) साठी अर्ज केलेले...
Read More...
अन्य 

सेन्सॉर बोर्डाचा सन्मान ठेवा: जावेद अख्तर

सेन्सॉर बोर्डाचा सन्मान ठेवा: जावेद अख्तर सध्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे फॅड निर्माण झाले आहे. मात्र, ही प्रथा घातक आहे. चित्रपटात काय दाखवायचे आणि काय नाही, हे ठरविणारी सेन्सॉर बोर्ड ही शासकीय यंत्रणा आहे. सरकारने उठसूट बहिष्कार घालण्याच्या मागण्यांच्या मागे न धावता सेन्सॉर बोर्डाचा सन्मान ठेवण्याची गरज आहे, असे मत विख्यात गीतकार, संवाद लेखक जावेद अख्तर यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. कोणता चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा आणि कोणता नाही, हे बाहेरचे लोक कोण ठरवणार, असा संतप्त सवालही त्यांनी केला. 
Read More...

Advertisement