नूतन वास्तू प्रवेश
राज्य 

समाजाकडून घेताना काही देणेही आवश्यक — सुशील बियानी

समाजाकडून घेताना काही देणेही आवश्यक — सुशील बियानी पुणे : प्रतिनिधी “व्यवसायाच्या माध्यमातून समाजाकडून आपण बरेच काही घेतो, त्यामुळे समाजाप्रती जबाबदारी म्हणून त्याला काहीतरी परत देणे अत्यावश्यक आहे,” असे मत तापडिया लाइफ सायन्सेसचे संचालक सुशील बियानी यांनी व्यक्त केले. तापडिया लाइफ सायन्सेसच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात...
Read More...

Advertisement