सत्ताधारी
राज्य 

'निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर, सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप'

'निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर, सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप' मुंबई: प्रतिनिधी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर आणली आहे. सत्ताधारी सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बिहार विधानसभा...
Read More...
राज्य 

स्वातंत्र्य लढा आणि प्रतीके सत्ताधाऱ्यांनी केली हायजॅक

स्वातंत्र्य लढा आणि प्रतीके सत्ताधाऱ्यांनी केली हायजॅक पुणे: प्रतिनिधी "राष्ट्रीय युद्ध स्मारक"  दिल्ली मध्ये उभारले गेले आहे पण, त्याला "राष्ट्रीय शौर्य स्मारक"  म्हटले जात नाही. दुसऱ्यांना चिथावणी देणारे सनातनी लोक असून त्याचा सामना वैचारिक पातळीवर केला पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य काळातील स्मारक या...
Read More...
राज्य 

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव'

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव' मुंबई: प्रतिनिधी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यासाठी परदेशात कट रचला जात आहे. पुढच्या काही काळात आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
राज्य 

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?'

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?' जालना: प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत तब्बल सत्तर वर्षापासून समाजाची दिशाभूल केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघे मिळून समाजाला उल्लू बनवत आहेत, असा आरोप करीत, समाजाने केवळ नेत्यांची हमाली करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे का, असा सवाल मराठा आरक्षणासाठी आंदोलन...
Read More...
राज्य 

...तर त्यांचा राजकीय आयुष्यातील कार्यक्रमच आटोपला म्हणून समजा

...तर त्यांचा राजकीय आयुष्यातील कार्यक्रमच आटोपला म्हणून समजा पुणे: प्रतिनिधी  मराठा समाज आता पूर्णपणे एकवटला असून हे आंदोलन थोपविण्याची किंवा त्याला विघातक वळण लावण्याची चूक सरकारने करू नये. अन्यथा त्यांच्या आयुष्यातील राजकीय कार्यक्रम आटोपला म्हणून समजा, असा सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला...
Read More...
देश-विदेश 

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साठमारी

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साठमारी नवी दिल्ली: प्रतिनिधी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर संपूर्ण देशात वावटळ उठलेली असताना याच मुद्द्यावरून राजकारण करत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात साठमारी जुंपलेली खुद्द संसदेच्या आवारातच पहायला मिळाली. महिला अत्याचाराच्या मणिपूर येथील प्रकरणावरून विरोधकांनी तर राजस्थानमधील महिला अत्याचारांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी महात्मा गांधींच्या...
Read More...

Advertisement