राजनाथ सिंह
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
प्रतिकूलतेवर मात करू भारत संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या वाटेवर
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
संरक्षण क्षेत्रात दीर्घकाळ आयातीवर अवलंबून राहिलेल्या भारताने मागील काही काळात कात टाकली असून प्रतिकूलतेवर मात करून संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले.
सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा पद विधान... 'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...'
Published On
By Shrikant Tilak
भूज: वृत्तसंस्था
पाकिस्तानवर आतापर्यंत करण्यात आलेली लष्करी कारवाई हा फक्त ट्रेलर आहे. युद्धबंदीच्या काळात पाकिस्तान चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर आहे. पुन्हा त्यांनी काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण चित्रपट दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सज्जड... 'हल्लेखोर समुद्राच्या तळाशी लपले तरी शोधून काढू...'
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
भारतीय मर्चंट नेव्हीच्या जहाजांवर हल्ले करणारे हल्लेखोर समुद्राच्या तळाशी जाऊन लपले तरी त्यांना शोधून काढू आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
भारतीय बनावटीच्या आयएनएस इंफाळ युद्धनौकेचे जलावतरण संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते करण्यात... कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
कारगिल विजयाच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कारगिल विजय साकारताना राहणार पण करणाऱ्या जवानांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण करीत त्यांना अभिवादन केले.
आजचा... 