पंकजा मुंडे
राज्य 

'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात'

'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात' जालना: प्रतिनिधी  छगन भुजबळ यांच्या नादाला लागू नका. त्यांच्या नादी लागून मराठ्यांना विरोध केला तर तुमचा नाश होईल. तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे...
Read More...
राज्य 

वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम

वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम बीड: प्रतिनिधी  परळी येथील वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.  विजयी उमेदवारांमध्ये विनोद सामत, प्रकाश जोशी, डॉ. राजाराम मुंडे, संदीप लाहोटी,...
Read More...
राज्य 

महिला आयोगाने घ्यायला हवी प्रत्येक तक्रारीची दखल

महिला आयोगाने घ्यायला हवी प्रत्येक तक्रारीची दखल पुणे: प्रतिनिधी महिलांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल महिला आयोग आणि पोलिसांनी देखील घेतली पाहिजे, अशी अपेक्षा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. सासरच्या छळामुळे आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.  वैष्णवी...
Read More...
राज्य 

'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा'

'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा' मुंबई: प्रतिनिधी  मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत....
Read More...
राज्य 

काँग्रेस हा विकासविरोधी पक्ष असून मराठवाडा त्याचा बळी

काँग्रेस हा विकासविरोधी पक्ष असून मराठवाडा त्याचा बळी परळी: प्रतिनिधी काँग्रेस हा विकासविरोधी पक्ष असून स्वतः काम करायचे नाही आणि इतरांनाही करू द्यायचे नाही, असे या पक्षाचे धोरण आहे. मराठवाडा देखील काँग्रेसच्या याच धोरणाचा बळी ठरला आहे, असा आरोप करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे मराठवाड्याचा विकास ही...
Read More...
राज्य 

'अन्यायाचे रडगाणे गाणे निरर्थक, ठोस पावले उचला'

'अन्यायाचे रडगाणे गाणे निरर्थक, ठोस पावले उचला' मुंबई: प्रतिनिधी  गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मुंडे घराण्याचे अस्तित्व राहू नये यासाठी मुंबई आणि दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्याबद्दल अन्यायाचे रडगाणे गाणे निरर्थक आहे. मुंडे यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या पंकजा यांनी परिणामांचा विचार न...
Read More...

Advertisement