कायदा सुव्यवस्था स्थिती
राज्य 

लघुशंका करण्यास अटकाव केला म्हणून घेतला जीव

लघुशंका करण्यास अटकाव केला म्हणून घेतला जीव नाशिक: प्रतिनिधी  लघुशंका करण्यास अटकाव केला या क्षुल्लक कारणामुळे धारदार शस्त्राने वार करून जीव घेतल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळा नाका येथे घडली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, शहरात एका आठवड्यात खुनाच्या तीन घटना घडल्यामुळे...
Read More...
राज्य 

'गुंडांची पाठराखण करणारे सरकार बरखास्त करा'

'गुंडांची पाठराखण करणारे सरकार बरखास्त करा' मुंबई: प्रतिनिधी   राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती रसातळाला गेली असून सरकार पोलिसांच्या नव्हे तर गुंडांच्या पाठीशी उभे राहत आहे. असे गुंडांची पाठराखंड करणारे सरकार बरखास्त करा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव    अभिषेक...
Read More...

Advertisement