कर्जमाफी
राज्य 

'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा'

'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा' मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याची वाताहत झाली असून त्यांना सावरण्यासाठी सरसकट संपूर्ण कर्जमुक्त करा आणि पंजाब सरकारप्रमाणे अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टर मदत करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी'

'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी' मुंबई: प्रतिनिधी  अनेकदा अनेक कारणांसाठी मुंबई बंद झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी एक दिवस तरी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई बंद व्हावी, असे आवाहन प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे...
Read More...
राज्य 

आसूड मोर्चाव्दारे बळीराजाने व्यक्त केला सरकारी धोरणांचा निषेध

आसूड मोर्चाव्दारे बळीराजाने व्यक्त केला सरकारी धोरणांचा निषेध पुणेः प्रतिनिधी निसर्गाच्या अवकृपेसह सरकारच्या कृषी आणि शेतकरीविरोधी धोरणांमुळे एकाचेवळी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाने आज आसूड मोर्चाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांचा निषेध तीव्रपणे व्यक्त केला. कांदा, साखर आणि सर्व शेती मालावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी तसेच सरकट कर्ज आणि...
Read More...

Advertisement